"...आणि दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय"; Jayant Patil | NCP | Devendra Fadnavis |

  • 2 years ago
राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार का करत नाही... ज्याअर्थी करत नाही त्याअर्थी त्यांच्यात मतभेद आहेत. जे लोकं जीवाभावाची शिवसेना सोडून गेले आहेत त्यामुळे तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असं वाटत नाही त्यामुळे मतभेदाची जास्त शक्यता आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

#JayantPatil #AjitPawar #DevendraFadnavis #Mantralay #CabinetExpansion #EknathShinde #Maharashtra #Politics #2022

Recommended